HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडेवर उपमुख्यमंत्र्यांची सडकून टीका

बीड | वैद्यनाथ साखर कारखाना हा गोपीनाथ मुंडे असताना फार चांगल्या पद्धतीने सुरू होता मात्र आत्ता या कारखाण्याची परिस्थियी बिकट आहे कारण कारखाना चालवण्यासाठी चांगल्या नेतृत्वाची गरज लागते आणि आज नेतृत्व कमी असल्याची टीका अजित पवार यांनी पंकजा मुंडेच नाव न घेता केली.

तसेच राष्ट्रीय महामार्ग होत असताना खासदारांनी केंद्रीय नेतृत्वाकडे मागणी केली नाही त्यामुळे बीड जिल्ह्यात चौपदरी रस्ते होऊ शकले नाही खासदाराचे अपयश आहे, असे म्हणत अजित पवार यांनी थेट खासदार प्रीतम मुंडे यांच्यावरही निशाणा साधला

बीड जिल्ह्यातील येडेश्वरी साखर कारखान्याच्या डिसलरी उद्घाटनाच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते यावेळी बीड जिल्ह्याच्या विकासात राष्ट्रवादीशी महत्त्वाची भूमिका आहे . इतर पक्षातील नेते फक्त भाषण आणि टीका करतात प्रत्यक्ष काम करत नाहीत असे म्हणत मुंडे भगिनींना टोला लगावला

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यातील चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजप 40 स्टार प्रचाराकांची यादी जाहीर

Aprna

लोकशाहीचे वस्त्रहरण सुरु आहे, कंगणाचे मुंबईतून निघतानाचे ट्विट

News Desk

खोटा इतिहास सांगण्यापेक्षा सीमेवरील चीनच्या कारवायांकडे सरंक्षणमंत्र्यांनी लक्ष द्यावे

News Desk