HW News Marathi
महाराष्ट्र

“आबा आज तुम्ही गृहमंत्री म्हणून हवे होता…!”

मुंबई | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आर्थिक भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर महाविकासआघाडी सरकारची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर समाजातील विविध स्तरावरून उद्विग्न आणि संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

मराठा आरक्षण खटल्यातील याचिकाकर्ते विनोद पाटील यांनीही काल.(२० मार्च) एक ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले. त्यांनी राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. आबा आज तुमची खूप आठवण येतेय, गृहमंत्री म्हणून राज्याला आपणच पाहिजे होता, अशी भावना विनोद पाटील यांनी व्यक्त केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दिवाळीच्या सुट्टीत वाढ, १४ दिवस असणार सुट्टी – वर्षा गायकवाड

News Desk

“आणखी किती थुंकणार आमच्यावर?, त्यापेक्षा राज्य सरकारनं जाहीर विष वाटप करावं” नितेश राणेंनी धरले धारेवर

News Desk

ठाकरे सरकार कोसळणार अशा पैजा लागल्या होत्या मात्र सरकार ताकदीने चालतयं!

News Desk