HW News Marathi
महाराष्ट्र

मलिकांच्या आरोपांनतर आयोगाने नोंदवला वानखेडेंचा जबाब

मुंबई। राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीच्या मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. वनखेडेंचे अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र खोटी असल्याचा आरोप मलिकांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे केला होता. या प्रकरणी वानखेडेंचा काल (११ नोव्हेंबर) जबाब नोंदविण्यात आला आहे.

तसेच वानखेडेंचं कुटुंबीय बोगस असल्याचे वक्तव्य मलिकांनी केले होतं. मलिक ऐवढ्याच थांबले नाही तर वानखेडेंची नोकरी जाणार, आणि त्यांना तुरुंगात टाकणार, असे नवनवीन दररोज आरोप त्यांच्याकडून माध्यमांमध्ये केले आहेत. या प्रकरणात वानखेडेंनी दिल्लीमध्ये जावून पहिल्या विवाहसंदर्भाती कागदपत्रे अोंनुसूचित जातीचे प्रमाणपत्र राष्ट्रीय अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष विजय सांपला यांच्याकडे सुपुर्द केले

या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने वानखेडेंना २९ ऑक्टोबरला नोटीस पाठविली होती. वानखेडेंनी ७ दिवसात अहवाल सादर करण्यास आयोगाने सांगितले होते. हे प्रकरण गोरेगाव विभागाच्या हद्दीत येत असल्यामुळे यांची चौकशी बोरिवली विभागाच्या एसीपींकडे सोपविण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी जबाब नोंदविला असून

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तुम्ही शेतकऱ्यांचे जाणते राजे नव्हता तर तुम्ही शेतकऱ्यांचे विश्वासघाती राजे होता – सदाभाऊ खोत 

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील बर्ड फ्ल्यू परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार

News Desk

शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी रासप नेते रत्नाकर गुट्टेंना अटक

News Desk