HW News Marathi
मुंबई

मानव कल्याणासाठी साऱ्याविश्वाला बुद्ध हवा -केंद्रियराज्यमंत्री रामदासआठवले

मुंबई दि 10 – बौद्ध धम्म हा आदर्श जीवनमार्गआहे . अहिंसा शान्ति समता प्रज्ञा शील यातत्वांचे मुळ उगमस्थान बौद्ध धम्म आहे . जगातवाढलेल्या आतंकवादाच्या हिंसकतेनेमानवीजीवनाचे अस्तित्वच धोक्यात आले आहेमानवकल्याणासाठी आज अडिज हजारवर्षणनन्तरही जगाला बुद्धांच्या विचारांचीच गरज असल्याचे दिसत आहे . युद्धाच्या सावटातअसलेल्या जगाला पुन्हा एकदा बुद्धा हवा आहेअसे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीयअध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले आहे . बांद्रा येथील त्यांच्या संविधान बंगला येथे महाकारुणी तथागतभगवान गौतम बुद्धांच्या 2561 व्याजयंतिनीमित्त सर्व देशवासियांना दिलेल्याशुभेच्छा संदेशात ना आठवले यांनी साऱ्याविश्वाला बुद्ध हवा असल्याचे प्रतिपादन केले .

तथागत भगवान बुद्धांनी मानव कल्याणासाठीबौद्ध धम्म स्थापन केला त्यानंतर सम्राटअशोकांनी बौद्ध धम्म जगभर प्रसारित केला.त्यानंतर महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेबआंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी भारतात पुन्हा ऐतिहासिक धम्म चक्र प्रवर्तितकेले . भारत बौद्धमय करण्याचे बोधिसत्व डॉबाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करूया असेआवाहन करून सर्व देशवासियांना तथागतमहाकारुणी भगवान बुद्ध यांच्या जयंती च्याहार्दिक शुभेच्छा केंद्रीय राज्यमंत्री ना रामदासआठवले यांनी दिल्या आहेत .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई व गोवा क्रुझ सेवा सुरु होणार

News Desk

इंदिरा गांधीवरील ठरावावरून दोन्ही कॉँग्रेस आमने-समाने

News Desk

‘मरे’वर रुळाला तडा

News Desk