HW News Marathi
मुंबई

हजारों कोटींची जमीन खाजगी कंपनीला दिली फक्त 54 कोटीत, काँग्रेसच्या मंत्र्यांचा प्रताप  

 

मुंबई- काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आघाडी सरकारच्या काळात महसूलमंत्री असताना आपल्या पदाचा गैरवापर करत भूसंपादन केलेली हजारो कोटींची जमीन टाटा स्टील कंपनीली अवघ्या 54 कोटीत विकली होती. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकारातून मिळवलेल्या माहितीतून ही बाब समोर आली.

अनिल गलगली यांनी या बाबतचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांच्याकडे केला असून मुख्यमंत्र्यांनी हा अयोग्य व्यवहार तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.

हे एक स्पष्ट उदाहरण आहे ज्यावरुन लक्षात येते कीभूसंपादानाच्या नावावर गरिबांची जमीन घेत त्यास श्रीमंतानाकशी दिली जाते. संपादन केलेल्या जमिनीवर सरकारी घरेबनविली गेली पाहिजेत पण त्या जमिनीवर बनत आहे हाय अँडलक्जरी अपार्टमेंट बनत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सुशांतची गर्लफ्रेंड रियाला धमकी देणाऱ्या दोघांवर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

News Desk

मुंबईतील वन अविघ्न पार्क इमारतीला पुन्हा आग; अग्निशमन दलाच्या प्रयत्नांना यश

Aprna

मराठा आंदोलकांची उद्या मुंबई बंदची हाक

News Desk
मनोरंजन

विनोद खन्ना यांची प्रकृती खालावली

News Desk

मुंबई- शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांची प्रकृती सध्या खूपच नाजूक झाली आहे. इतकच काय तर त्यांना आता ओळखणंही कठीण झालं आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचे रूग्णालयातील फोटोस व्हायरल झाले असून आजारपणामुळं विनोद खन्नांची झालेली अवस्था पाहून त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

मागील आठवड्यात विनोद खन्ना यांना चर्नी रो़डच्या एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. खन्ना यांना मूत्रपिंडाचाकॅन्सर असल्याचं तपासणीत समोर आल्याचं सूत्रांकडून समजतं. याविषयी अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, त्यांच्या प्रकृतीत झपाट्यानं सुधारणा होतअसून लवकरच त्यांना घरी सोडण्यात येईल, अशी माहिती त्यांचा मुलगा राहुल यानं दिली आहे.

Related posts

‘थार’च्या वाळवंटात रंगणार ‘राग’स्थान’ महोत्सव!

swarit

Kargil Vijay Diwas : थोडक्यात जाणून घ्या…’कारगिल’विषयी

News Desk

आगमन बाप्पाचे | ढोल ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा

News Desk