HW News Marathi
मुंबई

२९ तारीख मुंबईकरांसाठी घातक

मुंबई: आज बरोबर एक महिन्यापूर्वी मुंबईत पावसाने थैमान घातले होते. त्यात सात जणांचा बळी गेला होता. आज बरोबर एक महिन्यांनी पुन्हा पावसाने मुंबईकरांना झोडपून काढले आहे. या पावसाने ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. याच पावसामुळे एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावर गर्दी होऊन चेंगराचेंगरी झाली. त्यात २२ जणांचा बळी गेला. मुंबईकरांसाठी २९ तारीख घातवार ठरला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Breaking News | काळबादेवी परीसरात चंद्रभवन इमारतीला आग

News Desk

अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भोपळा, सर्वसामान्यांची पाटी कोरीच! विखे पाटील

News Desk

National Youth Day : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

News Desk
मुंबई

एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू video

News Desk

एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जवळपास 30 लोकं जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर 22 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाने दिली आहे.

Related posts

गुढीपाडवानिमित्त खास श्रीखंड चीज केक तयार!

News Desk

खासदार संजय राऊत यांच्यावर बेळगावमध्ये गुन्हा दाखल

News Desk

मुंबई पोलिसांमुळेच ‘ती’ सुखरूप घरी पोचली

News Desk