HW News Marathi
मुंबई

प्रलंयकारी 29 ऑगस्ट

मुंबई- एरवी घड्याळाच्या काट्यावर धावणारी मुंबई मंगळवारी अक्षरशः ठप्प झाल्याचे चित्र होते. पावसामुळे मुंबईकरांनी जबरदस्त दाणादाण उडाली. सलग 24 तास पाऊस झाल्याने ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. मुंबईची दैना उडवणारा हा पाऊस २६ जुलै २००५ नंतरचा एका दिवसातील सर्वाधिक पाऊस ठरला आहे. त्यामुळे या पावसाला 29 ऑगस्टचा कहर संबोधल्यास वावगे ठरणार नाही.

२६ जुलै २००५चा जलप्रलय मुंबईकर कधीच विसरू शकत नाहीत. त्या दिवशी मिठी नदीनं मुंबापुरीला मगरमिठी मारली होती. तेव्हापासून प्रत्येकपावसाळ्यात तो काळा दिवस मुंबईला आठवतो. पाऊस धो-धो कोसळू लागला की काळजात धस्स होतं. तसंच, काहीसे चित्र 29 ऑगस्टला मुंबईत दिसून आले. सुदैवानं, २६ जुलै २००५च्या तुलनेत एका दिवसात इतका पाऊस गेल्या १२ वर्षात झाला नव्हता, असे जाणकारांनी सांगितले.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि दाऊदचा साथीदाराला मुंबईत आणले

swarit

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई

News Desk

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरएसएसची तयारी, मुस्लिम वस्त्यांत सुरू होणार संघाच्या शाखा!

News Desk