HW News Marathi
मुंबई

मुख्यमंत्री अडचणीत भीडे, एकबोटेंवर कारवाई अशक्य

नवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तीन वर्षाच्या कार्यकाळानंतर सध्या मोठ्या राजकीय संकटाचा सामना करावा लागतोय. भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेनंतर झालेल्या महाराष्ट्र बंदमुळे फडणवीस विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. एवढचे नाही तर पुढचा काळही फडणवीस सरकारसाठी आव्हानांचा असणार आहे.

दलितांनी केलेल्या अप्रत्यक्षपणे शक्तिप्रदर्शनाने भाजप चिंतेत आहे. तसंच आतापर्यंत ग्रामीण भागापर्यंत मर्यादित असलेल्या जातीय वादाने देशाची आर्थिक राजधानी मुंबईला १० तास वेठीस धरले होते. ही आणखी एक चिंता भाजपला पडली आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा दिवसभर महाराष्ट्राच्या परिस्थितीवर नजर ठेवून होते.

तसंच हे प्रकरण शांततेत मिटवावं, अशा सूचनाही भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून फडणवीस यांना देण्यात आल्याचं सांगण्यात येते. दरम्यान, भीमा कोरेगाव घटनेतील मुख्य आरोपी भिडे, एकबोटे हे संघाशी निगडीत असल्याने त्यांच्यावर कारवाई होणे कठिण वाटते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत भर पडणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मालाडमध्ये पार्किंगच्या वादातून सात गाड्या पेटविल्या

News Desk

Breaking News | काळबादेवी परीसरात चंद्रभवन इमारतीला आग

News Desk

आशिष शेलार मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष

Aprna
महाराष्ट्र

संपामुळे महाराष्ट्रातमध्ये कोट्यवधींचे नुकसान

Adil

मुंबईः भीमा-कोरेगाव येथील हिंसेनंतर बुधवारी उसळलेल्या दंगलीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. सणसवाड़ी, वढू येथे पहिल्या दिवशी उसळलेल्या दंगलीमध्ये दोनशे ते अडीचशे वाहनांचे नुकसान झाले.

त्यात कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दलित संघटनांनी पुन्हा आंदोलन करून महाराष्ट्र बंद ठेवला. यामध्ये अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर याचा मोठा परिणाम झाला. कोल्हापुरात शकडो दुचाक्यांची तोडफोड करण्यात आली. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील व्यवहार ठप्प झाल्याचे दिसून आले.

Related posts

मनसे-भाजप युती होईल का? प्रविण दरेकरांचे सुचक वक्तव्य

News Desk

‘दिशा’ कायद्याच्या धर्तीवर कायदा मांडणार

swarit

मी गैरजबाबदार असा पुरस्कार शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला पाहिजे – किरिट सोमय्या  

News Desk