HW News Marathi
मुंबई

वरळी समुद्रात बोट बुडाली, १ जण बेपत्ता

मुंबई | मुंबईतील वरळी समुद्रात रेवती नावाची बोट बुडाल्याची माहिती समोर येत आहेत. या अपघातात ६ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून एकजण बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, घटनास्थळी तटरक्षक दलाच्या जवानांनी ६ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. हेलिकॉप्टर आणि बोटीच्या साहाय्याने बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा शोध तटरक्षक दलाच्या जवानांकडून केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सहाय्यक आयुक्त अशोक खैरनार यांना ‘ऑफिसर ऑफ दी मंथ पुरस्कार’

News Desk

डोंबिवलीकरांसाठी खुश खबर , डोंबिवलीतच पासपोर्ट काढु शकता

News Desk

सीएसटीजवळ लोकल घसरली

News Desk