HW News Marathi
मुंबई

पुण्यातील पाणी नियोजनावर विधानसभेत चर्चा

मुंबई | पुणे शहर हे त्यांच्या गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर करत असल्याची कबूली जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज विधानसभेत दिली. पुणे जिल्ह्यातील दौंड तालूक्यातील भामा आसखेड धरणासाठी शासनाने संपादित केलेल्या जमीनीच्या संदर्भात लक्षवेधी उपस्थित करण्यात आली होती.

यावेळी भामा आसखेड धरणातील पाणी हे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड या दोन महापालिकांसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण ठेवले असले तरी ज्या प्रमाणात आरक्षण आहे त्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर या शहराकडून केला जात असल्याचा आरोप केला जात आहेत.

पुणे शहराची लोकसंख्या वाढत आहे. पुणे शहराची वाढ ही झपाट्याने होत आहे त्यामुळे भविष्यकाळात देखील पाण्याची मागणी वाढतच जाणार आहे मात्र आजच्या परिस्थितीतही पुणेकर हे मोठ्या प्रमाणावर पाणी वापरत असून पुणेकरांच्या पाणी वापराच्या संदर्भात जनजागृती करणे गरजेचे असल्याचा सुर विधानसभेत निघाला. पुणेकर हे जास्तीचे पाणी वापरत असल्याची कबूली राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विधानसभेत दिली,

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

हिंमत असेल तर मध्यावधी निवडनुका घ्या- संजय राऊत यांचे भाजपला आव्हान

News Desk

साईच्या मुलांनी हसत खेळत अभ्यास करण्याचे धडे गिरवले

swarit

व्यंगचित्रकारांनी कठोर भूमिका घ्यावी : राज ठाकरे

News Desk
महाराष्ट्र

सार्वजनिक निवडणूकीत देखील ६० टक्केपेक्षा जास्त मतदान होत नाही

News Desk

स्थानिक स्वराज्य , विधानसभा तसेच लोकसभा या निवडणूका मध्ये ६० टक्क्यापर्यंतच मतदान होते. तेंव्हा दारूबंदी साठी एकूण मतदारांपैकी ५१ टक्के मतदारांनी दारू बंदीच्या बाजूने ठेवणे हे चूकीचे आहे. दारू बंदीच्या संदर्भात असलेला हा नियम संविधानाला धरून नसल्याचा आरोप करत हा आदेश तात्काळ रद्द करण्याची मागणी विधानसभा सदस्यांनी सभागृहात उपस्थित केली.

वैध मतदानाच्या ५१ टक्के असा नियम करा-

दारू बंदीसाठी मतदान झाल्यानंतर झालेल्या मतदानापैकी ५१ टक्के महिलांनी जर आडव्या बाटलीला मतदान केलेले असेल तर त्या गावातील दारू बंदी करण्यात यावी. वैध मतदानाच्या ५१ टक्के अशी अट करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

संसार उद्धस्त करून महसूल नको

दारू विक्रीमधून महसूल मिळतो म्हणून अशा पद्धतीचे आदेश काढले जातात हे चूकीचे आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उद्धस्त होतात. त्यामुळे सरकारने संसार उद्धस्त करणाऱ्या या धंद्यातून महसूल मिळविण्याचा विचार करू नये आणि हा आदेश तात्काळ रद्द करावा अशी मागणी आमदार प्रशांत बंब यांनी केली.

Related posts

मुस्लिम आरक्षणासाठी 5 तारखेला विधान भवनावर मोर्चा, प्रकाश आंबेडकर यांची घोषणा

News Desk

१० रुपयांच्या थाळीसोबत २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब माणूस !

swarit

ST कर्मचारी आक्रमक!; चक्क हातात बांगड्या घालून ड्युवटीवर हजर

swarit