HW News Marathi
मुंबई

शेतकऱ्यांची ‘थप्पड की गुंज’ सामनातून सरकारवर टीका

मुंबई | शेतकऱ्यांनी मुंबईत येऊन सत्ताधाऱ्यांना दिलेली ‘थप्पड की गुंज’ कायम स्वरुपी स्मरणात राहील आणि अन्नदाता शेतकरी आणि कष्टकरी यांच्या जीवनाची राखरांगोळी करण्याचे धाडस ते यापुढे तरी करणार नाहीत. बळीराजाने राज्यकर्त्यांना दिलेली ही शेवटची संधी आहे. मागण्यांचे पूर्ततेचे तुम्ही लेखी आश्वासन दिले आहे. ते तरी आता पाळ.’ अशी टीका शिवसेनेने त्यांच्या मुखपत्रातून केली.

शेतकऱ्यांच्या लाँग मार्च मोर्चातून नाशिकहून मुंबईत धडकलेल्या लाल वादळाने सरकारला मोठा धक्का दिला आहे. त्यामुळे सरकाला त्यांच्या मागण्या मान्य करणे बंधनकारक होते. शेतकऱ्यांच्या लाँग मार्च मोर्चा हा आठवडाभर नाशिकहून मुंबईच्या दिशने पायी २०० कि.मीचा प्रवास करत मुंबईत दाखल झाला आहे. या मोर्चात राज्यातील विविध जिल्ह्यातील ४० हजारपेक्षा जास्त शेतकरी सामील झाले होते. शेतकऱ्यांच्या या विराट मोर्चाला राज्यातील मोठ्या पक्षानी पाठिंबा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Dongri Building Collapsed : ‘बी’ वॉर्डचे सहाय्यक आयुक्त निलंबित

News Desk

क्रॉफर्ड मार्केटमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल

News Desk

शिवसेनेच्या शाखा प्रमुखाची दादागिरी

News Desk
व्हिडीओ

अन्नदात्याचा आपल्या हक्कासाठीचा खडतर प्रवास थेट सरकारकडे, त्यापैकी 80 टक्के मागण्यांवर निवारण

News Desk

Related posts

खडसेंच्या जळगावमध्येही ‘सांगली पॅटर्न’ ? भाजपचे 27 नगरसेवक लागणार गळाला !

News Desk

हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांची जोरदार फटकेबाजी !

News Desk

शिंदे-फडणवीस सरकारने घेतले ‘हे’ 15 महत्त्वाचे निर्णय

Manasi Devkar