HW News Marathi
मुंबई

राज ठाकरे यांना विकास कामांवर चर्चा करण्यासाठी शिवाजी पार्कवर येण्याचे आव्हान

मुंबई | ‘हिंमत असेल तर विकास कामांवर चर्चा करण्यासाठी कामांवर चर्चा करण्यासाठी शिवाजी पार्कवर या असे आव्हान,’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केले आहे. भाजपच्या स्थापना दिनानिमित्ताने झालेल्या महामोळाव्याच्या वेळीस ते बोलत होते.

राज ठाकरे यांची टीका

नितीन गडकरी कुठेही भाषणा गेले की,’ साबणाच्या पाण्याचे फुगे सोडल्याप्रमाणे हिशेब सांगतात. इतके कोटी खर्च केले, तितके लाख खर्च केले, असे गडकरी म्हणतात. पण पैसेच नाहीत तर खर्च कसा करता,’ असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात उपस्थित करत नितीन गडकरी यांची खिल्ली उडवली होती.

तसेच गुडीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी टीका केल्यानंतर गडकरी यांनी ज्या ज्या प्रकल्पांच्या घोषणा केल्या त्यांचे २५ पानी कागद पत्रे दुसऱ्या दिवशी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पाठवले होते. यात महाराष्ट्रात कुठे कुठे किती किलोमीटरचे रस्ते तयार करण्यात आले, त्यासाठी किती निधी मंजूर झाला, किती दिवसात रस्ता तयार झाला यांची सगळी माहिती यात देण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टिटवाळा रेल्वे स्थानकात महिलेने दिला गोंडस बाळाला जन्म; आई आणि बाळ दोघेही सुखरूप

Aprna

‘कोरोना’चा फटका आयपीएलला बसणार?

swarit

‘मरे’चा अजब कारभार, पूर्वसूचना न देता हार्बर मार्गावर अर्ध्या तासांचा ब्लॉक

News Desk