HW News Marathi
मुंबई

रेल्वेच्या ताब्यातील जागांचे खासगीकरण करण्याचा डाव

मुंबई रेल्वे विभागाच्या ताब्यात अनेक ठिकाणी मोठ्या जागा आहेत. त्याचा विकास करण्याची रेल्वे प्रशासनाची मानसिकता नाही. भाजीपाला पिकवण्यापलिकडे प्रशासनाचे लक्ष जाणार आहे, का असा सवाल जाणकार व्यक्त करत आहेत. काहींच्या मते रेल्वे विभाग आपल्या ताब्यातील जमीन खासगी विकासकांना देण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे पुलाचे रुंदीकरण असो किंवा विस्तारिकरण, रेल्वे विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे. रेल्वे जमिनीचे खासगीकरण करण्यावर या सरकारचा व रेल्वे विभागाचा विशेष भर दिसतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

करणी सेनेचे सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालया बाहेर आंदोलन

News Desk

हार्बर मार्गावरील रेल्वेची वाहतूक विस्कळीत

swarit

यंदा चक्क श्रींच्या एवढ्या मुर्तींचे झाले विसर्जन !

swarit
मुंबई

एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू video

News Desk

एलफिन्स्टन-परळ रेल्वे स्टेशनला जोडणा-या पुलावर चेंगराचेंगरी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. जवळपास 30 लोकं जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर 22 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाने दिली आहे.

Related posts

अभिनेता अमेय वाघ ‘होम कोरोंटाईन’मध्ये…मागतोय काही टिप्स…

swarit

शिवाजी पार्कमध्ये कुरियर बॉयचा २ तरुणींवर पेनाने हल्ला

News Desk

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद

News Desk