HW News Marathi
मुंबई

रेल्वेच्या ताब्यातील जागांचे खासगीकरण करण्याचा डाव

मुंबई रेल्वे विभागाच्या ताब्यात अनेक ठिकाणी मोठ्या जागा आहेत. त्याचा विकास करण्याची रेल्वे प्रशासनाची मानसिकता नाही. भाजीपाला पिकवण्यापलिकडे प्रशासनाचे लक्ष जाणार आहे, का असा सवाल जाणकार व्यक्त करत आहेत. काहींच्या मते रेल्वे विभाग आपल्या ताब्यातील जमीन खासगी विकासकांना देण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे पुलाचे रुंदीकरण असो किंवा विस्तारिकरण, रेल्वे विभाग त्याकडे दुर्लक्ष करत आहे. रेल्वे जमिनीचे खासगीकरण करण्यावर या सरकारचा व रेल्वे विभागाचा विशेष भर दिसतो.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईच्या समुद्रात दररोज मिसळते लाखो लिटर सांडपाणी

News Desk

नागालँडमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांनी पाडला पैशाचा पाऊस

News Desk

यंदा गणेशोत्सव मंडळांना पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक

News Desk