HW News Marathi
मुंबई

मुंबईची तुंबई झाल्यास राज्यसरकार जबाबदार

मुंबई | महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पावसाळ्यापुर्वी मुंबईतील नालेसफाईची पहाणी केली. पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबल्यास त्याला महापालिका प्रशासन नव्हे तर राज्यसरकार जबाबदार असेल असे वक्तव्य महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले . महापौरांनी मान्सून अवघ्या काही दिवसात मुंबईत दाखल होण्याची चिन्हे असल्यामुळे नाले सफाईच्या कामाची पाहणी केली.

मुंबईत मेट्रो आणि मोनोरेल मुळे ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात मुंबईमध्ये पाणी भरले तर त्याला राज्य सरकारच जबाबदार असेल असेही ते यावेळी म्हणाले. त्यामुळे महापौरांच्या या आरोपावर सरकार काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बेस्टच्या संपाचा नववा दिवस, मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

News Desk

मुंबईतील व्यापार आणि पर्यटनाला मिळणार चालना

News Desk

गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबईकरांची योगासने

News Desk
राजकारण

मायावतींचा जेडीएसला काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचा सल्ला

News Desk

लखनऊ | जेडीएसने काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचा सल्ला बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी जेडीएसला दिला, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यासाठी मायावती यांनी जेडीएसचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांना फोन केला होता.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल काल झाला. यामध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आठ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. भाजपाच्या येडियुरप्पा आणि जेडीएसच्या कुमारस्वामी यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे.

मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने देवेगौडा यांच्या जेडीएस पक्षाशी निवडणूक पूर्व युती केली होती. बहुजन समाज पक्षाने कर्नाटकमध्ये २० जागा लढवल्या होत्या. याशिवाय मायावती यांनी स्वत: जेडीएसच्या नेत्यांसोबत प्रचारसभा घेतल्या होत्या

Related posts

लोकसभा निवडणुकीत कोण देणार उदयनराजेंना टक्कर ?

News Desk

 कडकनाथ कोंबडीपालन घोटाळा : पोलिसांकडून २ संस्थापकांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

News Desk

बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का? उर्मिलांनी केले अप्रत्यक्ष कंगनाला टार्गेट 

News Desk