HW News Marathi
मुंबई

मुंबईकर कामात आगे, पगारात मागे

मुंबई | देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. या राजधानीत देशातील प्रत्येक तरुण-तरुणी आपली स्वप्न पुर्ण करण्यासाठी मुंबईत येतात. स्वप्न नगरीत आल्यानंतर प्रत्येक व्यक्ती पडेल ती कामे करुन आपला उदरनिवार्ह करतात. मुंबईकर काम करण्यात प्रथम क्रमांकावर आहेत. परंतु कमाईच्या बाबतीत मात्र सर्वात मागे असल्याचे नुकतेच एका सर्व्हेक्षणातून समोर आले आहे.

स्वीस बँक यूबीएसने जगभरातील ७७ शहराचा सर्व्ह करण्यात आला असून या सर्व्हे मध्ये ही धकादायक माहिती समोर आली आहे. जगभरातील ७७ शहरात मुंबईकर प्रचंड कष्टाळू आणि सर्वात जास्त काम करत असल्याचे या सर्व्हेतून समोर आले आहे. मुंबईकर वर्षाला सुमारे ३,३१४.७ तास काम करतात. जगभरातील लोक सरासरी १,९८७ तास काम करतात. कमाईच्या बाबतीत मुंबईकर जगात ७६ व्या स्थानावर आहेत. तर कमाईमध्ये जिनेवा, ज्यूरिख आणि लग्जमबर्ग अव्वल स्थानावर आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सीएसएमटी पूल दुर्घटनेमुळे बंद केलेला रस्ता तब्बल ३६ तासानंतर पुन्हा सुरू

News Desk

बेस्टच्या संपावर आजही तोडगा नाहीच, उद्या सकाळी होणार पुन्हा सुनावणी

News Desk

लेडीज चप्पलमधून आणले ३८ किलो सोने

News Desk
महाराष्ट्र

अमृत मलमची निर्मिती करणाऱ्या शैलेश जोशींची आत्महत्या

News Desk

बेळगाव | अमृत फार्मास्युटिकल्स या कंपनीचे संचालक शैलेश जोशी यांनी आत्महत्या केली आहे. बेळगाव विजयनगरमध्ये राहत्या घरी रविवारी मध्यरात्री दिडच्या सुमारास छातीवर गोळी झाडून ४० वर्षीय शैलेश जोशी यांनी आत्महत्या केली.

जोशी हे माजी महापौर के. शरद जोशी यांचे ते सुपुत्र होते. कौटुंबिक कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. जोशी यांनी प्रसिद्ध अमृत मलमची निर्मिती केली असून देशभरात त्यांनी अमृत मलम पोहोचवला होता.

Related posts

फडणवीसांचा मराठवाडा दौरा, तर पंकजा मुंडे आजारी; राजकीय चर्चेला आला उत!

News Desk

राज्याला २६ नव्हे तर ५० हजार दिवसाला रेमडेसिवीर इंजेक्शन द्या – नवाब मलिक

News Desk

मराठा समाजाला विस्थापितांना मोठं होऊन द्यायचं नाही, सदाभाऊ खोतांचा गंभीर आरोप

News Desk