HW News Marathi
मुंबई

शेतकरी मोर्चावरून विरोधक आक्रमक, सरकारवर कडक टीका

मुंबई | शेतक-यांच्या मोर्चाचे विधान परिषदेत पडसाद उमटले आहेत. कामकाज सुरु होताच धनंजय मुंडे यांनी हा विषय उपस्थित केला. तर त्याआधी अजित पवार यांनीही सरकावर यावरून जोरदार टीका केली होती. ६ दिवसात १५० किमी चालत हजारो गरीब लोक, शेतकरी,आदिवासी महिला आल्या आहेत. ते सहन करत असलेला त्रास ते पाहून प्रचंड त्रास होत होता. कर्जमाफी, कसणा-याला जमिनी,हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीच्या मागण्या आहेत. पाण्याने लाखो शेतकरी आले आहेत आता फसवले तर शेतकरी वीणा अन्न पाणी राहतील आणि लढा देतील. जीवाणू म्हणून हेटाळणी करीत होता. आता का धडकी भरली आहे. आता रात्रीतून का भेट घ्यावी वाटत आहे? रात्रीतून आता पाठिंबा देता आहेत, असे धनंजय मुंडे म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फोर्टमधील पटेल चेंबर्स इमारतीला भीषण आग

News Desk

मुंबईत जमावाकडून पोलिसांना मारहाण

News Desk

मुंबईत बारावीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

News Desk