HW News Marathi
मुंबई

सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधकांची रणनीती ठरणार

मुंबई | अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधकांना सभागृहात आपले म्हणणे मांडून दिले जात नाही. सत्ताधारी शिवसेना, भाजपच विरोधकांच्या भूमिकेत वावरत असून जनतेच्या हिताच्या मुद्यांना बगल देत आहे. त्यामुळे सभागृहाबाहेर आवाज उठवण्यासाठी सर्व विरोधक रणनीती ठरवणार असल्याचे समजते.

यापूर्वी देखील विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर राज्यभर रान उठवल्यानंतर सरकारला कर्जमाफीची घोषणा करावी लागली. यापुढे जनहिताच्या मुद्यावर सभागृहात विरोधकांना बोलू दिले जात नसेल तर सभागृहाबाहेर आवाज उठवण्याची तयारी विरोधकांनी चालवली आहे. त्यासाठी बैठक घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला आत्मपरिक्षणाचा सल्ला 

News Desk

मतदान करा, लॉजिंगमध्ये डिस्काऊंट घ्या

News Desk

ते नगरसेवक छक्के….

News Desk