HW News Marathi
मुंबई

पोलिस मुख्यालयात सर्वसामान्यांना मज्जाव

मुंबई | शासकीय कार्यालये हे तर जनतेच्या समस्या मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ. परंतु अनेक शासकीय कार्यालयात सामान्य नागरिकांनाच प्रवेश नाकारण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार मुबंई पोलिस मुख्यालयात आढळून आला आहे. आपल्या समस्या मांडणार कुठे आणि त्याला न्याय कसा मिळणार असा, प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

मुंबई येथील पोलिस मुख्यालयाच्या मुख्य प्रवेश द्वार सर्वसामान्यांसाठी नसून केवळ अधिकारी व वरिष्ठांनाच विनासयास प्रवेश दिला जातो. सुरक्षेचे कारण सांगून सर्वसामान्यांना मुख्यप्रवेश या ठिकाणी थेट प्रवेश नाकारला जात आहे. आपल्या समस्या मांडण्यासाठी आलेल्या नागरिकांची यामुळे घोर निराशा होत आहे. याबाबत पोलिस अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. यावरून त्यांनाही सर्वसामान्य नागरिकांविषयी कुठलाही आदर नसल्याची बाब स्पष्ट होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एटीएसने कांदिवलीतून ८ बांगलादेशीना अटक

News Desk

दाऊदच्या हॉटेलच्या जागी शौचालय

News Desk

#26/11Attack : शहिदांच्या बलिदानाचा राज्य सरकारला विसर ?

News Desk