HW News Marathi
मुंबई

रस्त्याच्या रुंदीकरणासाठी हटवलेलं क्रॉस पुन्हा स्थापित

निसार अली | मालाड पश्चिम येथील ओरलेम मार्केट परिसरातील दोनशे वर्ष जुने ख्रिस्ती समाजाचा क्रॉस होता हा क्रॉस रस्ता रुंदीकरणाच्या नावावर महानगर पालिकेने 2017 ऑगस्ट महिण्यात हटवले होते. त्यावेळी ख्रिस्ती समाजाने विरोध केले होते. मात्र त्यांची समजूत काढण्यात प्रशासन यशस्वी झाले होते. ख्रिस्ती समाजाने हा क्रॉस हटवताना विरोध केले होते. त्यानंतर पालिकेने ख्रिस्ती धर्मगुरूंच्या उपस्थितीत प्रार्थना झाल्यानंतर क्रॉस काढून नेले होत मात्र हा क्रॉस कुठे ठेवले होते.

या बाबत कोणालाच माहिती नव्हती मात्र काही दिवसानंतर काही स्थानिक नेत्यांनी हा क्रॉस पुन्हा स्थपित केले. यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्णाण झाले. त्यामुळे येथील ख्रिस्ती समाज अस्वस्थ झाले आहेत. रस्ता रुंदीकरणाच्या नावावर हटवण्यात आलेला क्रॉस पुन्हा परत त्याच जागी लावण्यात येणार मात्र ही गोष्ठ एकाद्या फिल्मी कहाणी सारखी खरी ठरली. ऑक्टोबर 2017रोजी एका दिवशी मध्यरात्री या क्रॉसची पुन्हा स्थापना त्याच जागेवर करण्यात आली. क्रॉस पुन्हा जागेवर कोणी लावले असा प्रश्न स्थानीकांना पडला आहे. याच्या मागे काय कारण आहे अशी स्थानिकां मध्ये उलट सुलट चर्चा सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उद्धव ठाकरे यांचे गलिच्छ राजकारण :नितेश राणे

swarit

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक नोव्हेंबरपासून खुला करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती

Aprna

मेस्मा कायद्यावरून शिवसेना पुन्हा आक्रमक पाचव्यांदा सभागृह तहकूब

News Desk
मुंबई

मुंबईच्या हवेत वाढते धुरक्याचे प्रमाण

News Desk

मुंबई | गेल्या काही दिवसापासून सकाळी मुंबईत सुर्यदर्शनच होत नाही. बराच वेळ वातावरणात धुके आहे असे वाटते. पण, हे धुके नसून धुरके असल्याचे हवेच्या गुणवत्तेचा अहवाल देणारी यंत्रणा ‘सफर’ने ही माहिती दिली आहे.

अरबी समुद्राकडून वाहत येणारे वादळ आणि भारतीय किनारपट्टीवरुन वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईच्या हवेत धुरक्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पुढी काही दिवसात मुंबईकरांनी श्वसनाच्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे.

Related posts

मुंबईची तुंबई झाल्यास राज्यसरकार जबाबदार

News Desk

वांद्रे गरीबनगरमध्ये 4 सिलेंडरचा स्फोट, भीषन आग, 22 गाडया घटनास्थळी, video

News Desk

ईदच्या दिवशी अचानक झालेल्या अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा

News Desk