HW News Marathi
मुंबई

धक्कादायक | 5 लाख भारतीयांचा FB डेटा लीक

मुंबई | भारतातील सुमारे साडेपाच कोटी नागरिकांची माहिती फेसबूकद्वारे लिक झाल्याची कबुली मार्क झुकरबर्ग याने दिली आहे. वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती फेसबुक खात्यावरून परस्पर विकली गेल्याचे समोर आले आहे.

या माहितीचोरीचा मोठा फटका भारताला बसला असून देशातील एकूण २० कोटी वापरकर्त्यांपैकी तब्बल पाच लाख ६२ हजार वापरकर्त्यांची माहिती चोरीला गेली असण्याची शक्यता आहे. फेसबुककडून प्रथमच याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. माहितीचोरीची घटना उघड झाल्यानंतर केंद्र सरकारने फेसबुक आणि केंब्रिज अॅनॅलिटिकाकडे याबद्दल विचारणा केली होती.

मात्र, केंब्रिज अॅनालिटिकाकडून उत्तर येत नाही, तोपर्यंत फेसबुकवर कारवाईचा कोणताही निर्णय घेणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गौरी लंकेश हत्येचा मुंबई पत्रकार संघाकडून निषेध

News Desk

धारावी पुनर्विकास प्रकल्पात आता राज्य सरकारचा सहभाग

Gauri Tilekar

रस्त्यात खड्डे खड्ड्यात ‘पेव्हर ब्लॉक’

News Desk