HW News Marathi
मुंबई

…तर कमला मिलला आग लागण्याचे कारण हे होते

कमला मिलमधील आगीसाठी हुक्क्य़ाच्या कोळशांमधील ठिणगी कारणीभूत ठरल्याचा अहवाल अग्निशमन दलाने शुक्रवारी पालिका आयुक्तांकडे दिला.

मोजो उपाहारगृहातील दक्षिण पूर्वेकडील भागात हुक्क्य़ामधील ठिणगीमुळे पडद्यांनी पेट घेतला आणि छतापर्यंत गेलेल्या आगीने वन अबव्हलाही वेढले, असा निष्कर्ष अहवालात काढण्यात आला आहे. वन अबव्हच्या गच्चीवरील उपाहारगृहासाठी आरोग्य खात्याकडे अग्निशमन दलाने ना हरकत प्रमाणपत्र दिले असले तरी ते प्रत्यक्ष उपाहारगृहाला देण्यात आले नव्हते, असेही या अहवालात म्हटले आहे. मात्र,

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अंधेरीमधील मरोळ परिसरातील इमारतीत बिबट्या घुसला

News Desk

राज्य सरकारच्या कारभारावर जनतेचा भरोसा राहीला नाही

News Desk

महिंद्रा अँड महिंद्राच्या कामगारांना अच्छे दिन

News Desk
राजकारण

फडणवीस यांच्या काळात राज्य जातीय अराजकतेत

News Desk

मुंबई – मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीलराज्य समृद्धीच्या महामार्गाने जाताना दिसत नसून तो जातीय अराजक व विनाशाच्या खड्ड्यात पडताना दिसत आहे, अशा शब्दात उध्दव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर टीका केली आहे.

 

भीमा कोरेगाव प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात झालेली जाळपोळ, तोडफोडीच्या मुद्यावरुन सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यात आले आहे. १८१८ मध्ये भीमा-कोरेगावात पेशव्यांचा पराभव झाला. तो पराभव छत्रपतींच्या राज्याचा होता. फडणवीस, मग आता तरी वेगळे काय झाले आहे?असा सवाल विचारण्यात आला नाही..

Related posts

#LokSabhaElections2019 : काँग्रेसची तिसरी उमेदवार यादी जाहीर

News Desk

गोवा विधानसभेत प्रमोद सावंत आज बहुमत सिद्ध करू शकणार का ?

News Desk

शिवसेना-वंचित युतीचा फायदा कुणाला? प्रबोधनकार ठाकरेंपासून ‘भीमशक्ती-शिवशक्ती’ प्रयोग

Manasi Devkar