HW News Marathi
मुंबई

राज्य सरकारकडून खर्चाला कात्री. ३८ निधी केला खर्च

अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या एकूण निधीपैकी केवळ ३८ टक्केच निधी राज्य सरकारचे विविध विभाग खर्च करू शकले आहेत. राज्याची आर्थिक शिस्त बिघडल्याचे हे चित्र असून भाजपा युतीचे सरकार सत्तेवर आल्यापासून मागील तीन वर्षातील खर्चाचा हा निचांक आहे. यंदा राज्याच्या अर्थसंकल्पात सर्व विभागांसाठी ३ लाख ६९ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मात्र एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत यातील केवळ १ लाख ४२ हजार कोटी म्हणजेच केवळ ३८ टक्के रक्कम विविध विभागांनी खर्च केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने ‘रोजगारमुक्त’ केले, त्यांनी ‘मोदीमुक्त भारता’ची मुक्ताफळे उधळली

News Desk

विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडेंच्या भूमिकेवरून आज उडणार गोंधळ

News Desk

तळोजातील टायर गोदामाला भीषण आग

News Desk