HW News Marathi
मुंबई

पीडितांना मिळणार तात्पुरता निवारा

मुंबई: घाटकोपर येथील साईदर्शन इमारत जमीनदोस्त होवून त्याखाली सुमारे २० जणांचा बळी गेला तर २० जण जखमी झाले. या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाºयाला अटक करण्यात आली आहे. असे असले तरी दुर्घटनेत वाचलेल्या नागरिकांच्या निवासाचा प्रश्न सध्या आ वासून उभा आहे. अशा परिस्थिती येथील दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला आहे. बेघर झालेल्या नागरिकांना तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विधानसभेत दिले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डहाणूत मालगाडीच्या दोन डब्ब्यांना भीषण आग, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

Breaking News | सायन रुग्णालयात एका गोविंदाचा मृत्यू

News Desk

बच्चे कंपनीसाठी अनोख पुस्तक प्रदर्शन

swarit