HW News Marathi
Covid-19

गाव अवघ्या १४ किलोमीटरवर होते आणि…

छत्तीसगड | देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ३ मेपर्यंत लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केला आहे. या लॉकाऊनच्या काळात सगळ्यात जास्त अतोनात हाल झाले ते म्हणजे मजूरांचे. त्यामूळे या मजूरांनी पायी चालत आपल्या गावचा रस्ता धरला. मात्र, छत्तीसगढमधील बिजापूरमध्ये एक घटना घडली आहे. एका १२ वर्षाच्या मुलीचा आपल्या गावी जाताना मृत्यू झाल्याची अत्यंत वाईट घटना घडली आहे.

दरम्यान, या मुलीची कोरोनाची चाचणी केल्यानंतर तिला कोरोनाची लागण न झाल्याचे स्पष्ट झाले. सलग चालल्यामूळे तिला त्रास झाला आणि त्यामूळे चिचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे. मात्र, तरीही शवविच्छेदन केल्यानंतरच नेमके त्या मूलीच्या मृत्यूचे कारण समजण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात नवी नियमावली जारी ! संध्याकाळी ५ वाजल्यानंतर लागू होणार संचारबंदी

News Desk

कोरोनाच्या संकटाचा सामना करायला सरकार तयार, पण…

News Desk

राज्यात ७२२ रुग्ण कोरोनामुक्त, तर मुंबईतील ३७४ जणांना डिस्चार्ज | राजेश टोपे

News Desk