HW News Marathi
राजकारण

१० ॲागस्टपर्यंत देशात कोरोनाचे २० लाखांपेक्षा जास्त रूग्ण होतील,राहुल गांधीचा सरकारला इशारा !

दिल्ली |देशातील कोरोना रूग्णसंख्येने आज (१७ जुलै) १० लाख रूग्णांचा टप्पा पार केला आहे.सध्या देशातील कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ४ हजार ५९० आहे. जगभरातील कोरोनारूग्णांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे.देशात रूग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढते आहे. यापार्श्वभूमिवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आठवड्याभरापूर्वी या आठवड्यात देशात कोरोनाचे १० लाखरूग्ण होतील असा इशारा दिला होता आणि सध्या देशात १० लाख रूग्ण झाले आहेत.

आज पुन्हा ट्विट करत राहुल गांधी यांनी देशात अशीचं रूग्णसंख्या वाढत राहिली तर येत्या १०ॲागस्टपर्यंत देशातील रूग्णसंख्या २० लाख पार होईल असा इशारा दिला आहे .या महामारीविरोधात सरकारने ठोस पावले उचलत उपाययोजना करायला हव्या असे त्यांनी सुचवले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने मुंबई महानगरपालिकेत केला अर्ज दाखल

Aprna

‘भारतरत्न’ पुरस्कारावर राजकारण ?

News Desk

‘सपा’ची पहिली यादी जाहीर, मुलायम सिंग ‘मैनपुरी’ मतदारसंघातून लढणार

News Desk