HW News Marathi
देश / विदेश

कपड्याच्या कारखान्याला भीषण आग, ४ जणांचा मृत्यू

लुधियाना | लुधिकयानाच्या कल्याण नगरमधील कपड्याच्या एका कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (१० ऑक्टोबर)ला पहाटे ४.१५च्या सुमारास तीन मजली कारखान्याला आग लागली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवाना आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या कपड कारखान्याचा मालक मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे या कारखान्याला ताळे लावून जात घरी गेला. कारखान्याला बाहेरून ताळे असल्यामुळे कामगारांना बाहेर पडता आले नाही. आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भूदल सैन्यभरती मेळाव्यांसाठी अनुदानात वाढ

Manasi Devkar

भारताच्या हवाई हद्दीत पाकिस्तानची पुन्हा घुसखोरी ?

News Desk

आज आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन

Gauri Tilekar