HW News Marathi
Covid-19

श्रमिकांसाठी आत्तापर्यंत ५४२ विशेष ट्रेन सोडल्या, रेल्वेमंत्र्यांनी दिली माहिती

नवी दिल्ली | कोरोनाच्या या काळात विविध भागात अडकलेल्या श्रमिकांसाठी विशेश ट्रेन सुरु केल्या आहेत. आत्तापर्यंत या श्रमिकांसाठी ५४२ ट्रेन चालवण्यात आल्या आहेत. कोरोनापासून बाव करण्यासाठी ज्या बाबी गरजेच्या आहेत त्यांचे पालन करुनच या सगळ्यांना आपापल्या घरी पाठवण्यात आले आहे.

रेल्वेची रोजची क्षमता ही ३०० ट्रेन चालवण्याची आहे. त्यामूळे एका दिवसाला इतकी ट्रेनची क्षमता असल्याने मजूर आरामात घरी जाऊ शकत आहेत. तसेच, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी ५३ विशेष ट्रेन सुरु करण्याची परवानगी दिल्याने, रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी त्यांचे आभार मानले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्रासाठी येणारा ऑक्सिजन कर्नाटकात थांबवण्याचा हा निर्णय केंद्राचा !

News Desk

कोरोनाच्या संकटाचा सामना करायला सरकार तयार, पण…

News Desk

देशात गेल्या २४ तासांत ७,४६६ कोरोना रुग्णांची नोंद, एका दिवसातील विक्रमी वाढ

News Desk