HW News Marathi
देश / विदेश

भूमिपुत्रांसाठी ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय घेणारे आंध्र प्रदेश पहिले राज्य

नवी दिल्ली | आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे इतिहास रचला गेला आहे. राज्यातील खाजगी कंपन्या आणि उद्योगांमध्ये तब्बल ७५% नोकऱ्या या भूमिपुत्रांसाठी आरक्षित ठेवण्याचा अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी घेतला आहे. भूमिपुत्रांसाठी असा निर्णय घेणारे आंध्र प्रदेश हे संपूर्ण देशातील पहिले राज्य ठरले आहे. विशेष म्हणजे आंध्र प्रदेशमधील कोणत्याही कंपनीने आपल्या उद्योगासाठी सरकारकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत घेतलेली असो अथवा नसो. मात्र, त्यांना आपल्या कंपनीतील ७५% नोकऱ्या भूमिपुत्रांसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक राहणार आहे. आंध्र प्रदेशच्या अधिनियमात अशा प्रकारची विशेष तरतूदच करण्यात आलेली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ऑक्सिजनअभावी 63 बालकांचा मृत्यू,

News Desk

आदित्य ठाकरेंनी मुंबईतील वायू प्रदूषणासंदर्भात केंद्रीय मंत्र्यांना लिहिले पत्र; म्हणाले…

Aprna

मोदी सरकारच्या कार्यकाळात जातीय हिंसाचारात मोठी वाढ

News Desk