HW News Marathi
देश / विदेश

सीबीएसई बारावीचा आज निकाल

नवी दिल्ली | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या २०१७-१८ वर्षाचा बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी ११ वाजल्यापासून बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होतील.

मार्च-एप्रिल महिन्यात पार पडलेल्या या परीक्षेला देशभरातून एकूण १२ लाख विद्यार्थींनी नोंदणी केली झाली होती. ४,१३८ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती.

  • निकाल कुठे पाहता येणार?

विद्यार्थ्यांना या परीक्षेचा निकाल सीबीएसईच्या cbse.nic.in या अधिकृत वेबसाईटसह cbseresults.nic.in, results.nic.in आणि results.gov.in वर पाहता येणार आहे. या संकेतस्थळांवरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीबाबत राज्यपालांना सूचना करावी, ठाकरे सरकारची मोदींना विनंती

News Desk

धोका टळला | चीनचे स्पेस स्टेशन पॅसिफिक महासागरात कोसळले

News Desk

पंजाबमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी, राज्यात हाय अलर्ट

News Desk
महाराष्ट्र

जामोदच्या वनविभाग कार्यालयाला आग, सर्व साहित्य जळून खाक

News Desk

बुलढाणा | जळगावच्या जामोद येथे वन विभागाच्या कार्यालयाला शनिवारी पहाटे ४.३० वाजता भीषण आग लागली. या आगीत वग विभागाचे सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. या कार्यालया लगतच वन विभागाचे अधिकारी वास्तव्यास आहेत. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. या ठिकाणी आज विझवायला विलंब झाल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अवघ्या काही मिनीटांच्या अंतरावर असलेल्या अग्निशमन दलातून गाड्या घटना स्थळी दाखल व्हायला तब्बल दीड तासांचा अवधी गेल्यामुळे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे.

सातपुडा च्या पायथ्याशी असलेल्या जंगल परिसरात जळगाव जामोद हा तालुका वसलेला आहे , हजारो हेक्टरच्या जंगलाने व्यापलेला हा भाग आहे. शनिवारी पहाटे वन विभागाच्या मुख्य कार्यलयाला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली या आगित अनेक वर्षाचे दस्तावेज जळुन खाक झाले आहेत. दोन तास आग धगधगत राहिली मात्र अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल व्हायला विलंब लागल्यामुळे वन विभागाचे कार्यालय संपूर्ण जळुन खाक झाले होते. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Related posts

डिसले गुरुजी पुन्हा चमकले… जागतिक स्तरावर आणखी एक सन्मानाचे पद प्राप्त

News Desk

पुण्यातील केमिकल कंपनीला आग, १५ महिला तर २ पुरुष कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

News Desk

“…मी दुसरी शिवसेना मानत नाही”, उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

Aprna