HW News Marathi
देश / विदेश

तेलंगणानंतर तामिळनाडूनेही १० वी ११ वीच्या मुलांना पास करायचा घेतला निर्णय

तामिळनाडू | देशात कोरोनामुळे अनेक गोष्टी बदलल्या. काही परीक्षा रद्द केल्या तर काही पुढे ढकलण्यात आल्या. अशातच आता तामिनाडू सरकारने १० वीच्या विद्यार्थ्यांबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

१० वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांची पदोन्नती तिमाही आणि सहामाही परीक्षेच्या निकालांच्या आधारे आणि त्यांच्या उपस्थितीच्या आधारे केली जाणार आहे आणि त्यांना थेट पुढच्या वर्गात दाखल करण्यात येणार आहे.

 

या आधी तेलंगणा सरकारने हा निर्णय घेतला होता. इतक्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे कठीण असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यामुळे वर्षभरातील मुलांची प्रगतीचा आधार घेत त्यांना पुढच्या वर्गात दाखल करण्यात आले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तासमोर कधी झुकला नाही आणि कधी झुकणार नाही! – सुप्रिया सुळे

Aprna

सीआरपीएफचे देशाच्या सीमा सुरक्षेसह अंतर्गत सुरक्षा ठेवण्यात महत्वाचं योगदान-गृहमंत्री अमित शहा

News Desk

जैश-ए-मोहम्‍मदने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी स्‍वीकारलेली नाही !

News Desk