HW News Marathi
देश / विदेश

देशात १९७७ ची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही | शरद पवार

मुंबई : १९७७ मध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली होती. इंदिरा गांधी यांच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले. यानंतर गांधी यांचे सरकार विरोधी पक्षांनी पाडले होते. त्यामुळे १९७७ सारखी पुनरावृत्ती होण्यास फार वेळ लागणार नाही, असे भाकित राष्ट्रीवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत १० जागांपैकी ९ जागावर भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदा देशातील ४ राज्यात विधान सभा निवडणुका पार पडल्या आहेत. या ४ राज्यापैकी फक्त त्रिपूर राज्यात भाजपची सरकार आहे. इतर तीन राज्यात भाजपला स्पष्ट असे बहुमत मिळाले नसल्यामुळे त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही. सध्या देशात भाजप विरोधी वारे वाहू लागले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

युद्धासाठी पुरेसा दारूगोळा कुठे आहे, कॅगच्या अहवालाने खळबळ

News Desk

विजय माल्ल्याचा ईडीवर धक्कादायक आरोप

Gauri Tilekar

अर्णब गोस्वामींच्या ‘त्या’ वर्तणुकीनंतर मला शरद पवारांनी फोन केला अन्…!

News Desk