HW News Marathi
देश / विदेश

आम्ही भारतात घुसलो तर खळबळ माजेल

बीजिंग/नवी दिल्ली(वृत्तंसंस्था): चीनने मंगळवारी भारताला पुन्हा एकदा गर्भित इशारा दिला. ‘आम्ही जर भारतात घुसलो, तर धुमाकूळ घातला जाईल’, असे चिनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. दोन्ही देशात १६ जूनपासून डोकलाम सेक्टरवरून तणाव आहे. सिमेवर दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आहे. यामुळे सीमेवर तणावाचे वातावरण आहे. भारताने म्हटले होते की चीनी सैन्य माघारी फिरल्यानंतरच चर्चा होऊ शकते. तर, चीनचे म्हणणे आहे की भारतीय सैन्य त्यांच्या सीमेत घुसले आहे.

आमच्या भागात घुसखोरी सहन केली जाणार नाही

– चीनने म्हटले आहे, की आम्ही आमच्या भागात कोणत्याही देशाचे अतिक्रमण सहन करू शकत नाही. भारतीय सैन्य बेकायदेशीररित्या सीमापार आले आहे. यासाठी त्यांनी चीनच्या रस्ते निमार्णाचे निमित्त केले आहे. हे सत्य नाही. जर आम्ही भारताच्या या तथ्यहिन तकार्ला सहन केले तर जे कोणी आपल्या शेजाºयांच्या कामामुळे खूष नाही ते त्यांच्या घरात घुसू शकतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरेंचा मोदींना पाठिंबा

News Desk

बाबरी मशीद विध्वंस हा रचलेला कट की कारसेवकांचा राग ? आज लागणार निकाल

News Desk

कर्नाटकात राजकीय भूकंप : आमदारांच्या राजीनाम्याने काँग्रेस-जेडीएसचे सरकार धोक्यात ?

News Desk