HW News Marathi
देश / विदेश

#AyodhyaCase : अयोध्येत कलम १४४ लागू, अंतिम निर्णय १७ ऑक्टोबरला

नवी दिल्ली | अयोध्या प्रकरणाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. या प्रकरणाचा अंतिम निर्णय १७ ऑक्टोबरला येणार आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत कलम १४४ लागू करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अयोध्येतील २०० शाळा १० डिसेंबपर्यंत बंद ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच टीव्ही चॅनेलच्या डिबेटलाही अयोध्येत परवानगी नाही. अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीचा आजचा (१४ ऑक्टोबर) ३८ वा दिवस आहे. गेल्या अनेक दशकांपासून प्रलिंबत असलेल्या अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

या निर्णयामूळे रामजन्मभूमी चळवळीबाबत माझी वचनबद्धता सिद्ध होते- लालकृष्ण अडवाणी

News Desk

अंतिम वर्षाच्या परीक्षा तर होणारच, सुप्रीम कोर्टाचा निर्णय !

News Desk

गुरुग्राम जमीन व्यवहार प्रकरण | वड्रा आणि हुड्डा यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Gauri Tilekar