HW News Marathi
देश / विदेश

राम मंदिराविषयी लवकर तोडगा काढला नाही तर, भारताची अवस्था सीरीयासारखी होईल | श्री श्री रविशंकर

नवी दिल्ली | अयोध्यातील राम जन्मभूमीचा विषय तोडगा नाही काढला तर, नाही तर भारताची अवस्था सीरीयासारखी होईल’, असे वादग्रस्त विधान ऑर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर केले आहे. रविशंकर यांनी मुस्लिम आणि हिंदुमध्ये मध्यस्थी करुन यावर कोर्टा बाहेर तोडगा कारण्याचा प्रयत्न करत होते. पण अचानक त्यांनी असे वक्तव्य केल्यामुळे नवीन वादाला तोड फुटले आहे.

गेली अनेक वर्षापासून अयोध्या राम जन्मभूमीचा मुद्दावरुन राजकारण सुरु आहे. यावर आतागत तोडगा निघाला नाही. ३० डिसेंबरला २०१०मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने मालकी हक्क प्रकरणी निर्णय दिला होता. या जमिनीचे समान तीन भागात वाटप करावे, असा निर्णय न्यायालयाने दिला होता. पण, हा निर्णय मुस्लिम समाजाला मान्य नव्हता. या वादावर लवकर पडदा नाही पडला तर भारतात सीरीयासारखी अवस्था निर्माण होईल. अशा वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात श्री श्री रविशंकर यांच्यावर टीका होता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भारताने आम्हाला केली ही मदत कधीच विसरणार नाही, ट्रम्पने मोदींचे केले तोंडभरुन कौतुक

News Desk

उत्तर प्रदेशात देशातील सर्वात कमी वयाच्या कोरोना रुग्णाचा मृत्यू

News Desk

भारतीय सीमेवरील पाकिस्तानचा हल्ला लष्कराने हाणून पाडला

News Desk
मुंबई

मुख्यमंत्र्यांच्या इशाराऱ्यावर सरकार पोरकटपणे वागत आहे | जयंत पाटील

News Desk

विरोधकांना बोलण्याची संधी दिली जात नाही, जाणिवपूर्वक विरोधकांना बोलू न देण्याची भूमिका विधानसभा अध्यक्ष घेत आहेत. मागच्या दोन अधिवेशन तसेच या अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दोन दिवसांत त्याचा अनुभव आला.

महाराष्ट्रातील जनतेपर्यंत विरोधकांचा आवाज पोहोचू नये, यासाठी सभापतींतीविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला आहे. नीलम गो-हे या वरच्या सभागृहाच्या नेत्या आहे, परंतु त्यांचे नाव विधानसभेत त्यांच्या नावाची चर्चा घेतले. सुनील प्रभुंनाही बोलून गोंधळ घोलण्यास मुभा देण्यात आली.

एकूणच विधान परिषदेच्या सदस्याचे नाव रेकॉर्डवरून काढण्याला अध्यक्षांनी तत्काळ मंजुरी दिली. धनंजय मुंडे यांच्या नावे घोषणाबाजी होते, त्यांचे नाव देखील वगळण्याची गरज आहे. परंतु त्यांनी वेगळा न्याय दिला. अध्यक्षांची भूमिका पक्षपातीपाणाची राहिली आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणत आहोत, असे जयंत पाटील यांनी सांगितले. सर्व काही पोरकटपणा, कोणताही सुसंतपणा नाही, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

Related posts

कल्याणमध्ये विहिरीत पडून पाच जणांचा मृत्यू

Gauri Tilekar

पोलिस अधिका-याची दादागिरी सीसीटिव्हीत कैद

News Desk

विधानसभा निवडणुकीतील यश म्हणजे मोदी यांच्या नेतृत्वाला जनतेचा पाठिंबा

News Desk