HW News Marathi
Covid-19

पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात जनतेशी संवाद साधणार 

नवी दिल्ली | देशात कोरोना रूग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच मुद्द्यावर आज रात्री ८.४५ ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधणार आहेत. देशात एका दिवसात २ लाखांच्या पुढे रूग्ण सापडत आहेत. तसेच, लस, ऑक्सीजन, बेड्स या सगळ्याचा तुटवडा आहे. Remedesiver देखील उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. त्यामुळे केंद्र सरकार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

मोदी पुन्हा देशात संपुर्ण lockdown लागू करणार का? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. तसेच, महाराष्ट्रात देखील lockdown ची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सध्या राज्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र त्याचा रूग्ण संख्येवर काहीही परिणाम होताना दिसत नाही आहे. यामुळे पुर्ण lockdown करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीकडे ! मृत्यूदर ५.५ टक्क्य़ांवर पोहोचला 

News Desk

कुंभमेळ्यात शाहीस्नानानंतर १०२ जण आढळले कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा ९०० वर

News Desk