HW News Marathi
देश / विदेश

विरोधी पक्षांनी कमांडर अभिनंदन प्रकरणी षडयंत्र रचले, पंतप्रधान मोदींचा आरोप

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानला दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. “भारताची अशी मागणी आहे कि पाकिस्तानने दहशतवाद संपवावा. पाकिस्तानने इंटरपोल रेड कॉर्नर नोटीस मिळालेल्या दहशतवाद्यांना आमच्या ताब्यात द्यावे. त्याचप्रमाणे २६/११ च्या हल्ल्यातील दोषींना देखील पाकिस्तानने आमच्या ताब्यात द्यावे”, अशी मागणी पंतप्रधान मोदी यांनी एका हिंदी वृत्त वाहिनीच्या मुलाखतीत बोलताना केली आहे.

“आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर शंका घेणाऱ्यांना, पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे कौतुक करणाऱ्यांना आपण ओळखले पाहिजे. कमांडर अभिनंदन जेव्हा पाकिस्तानमध्ये होते तेव्हा विरोधी पक्षांनी अभिनंदन प्रकरणी षडयंत्र रचले. विरोधी पक्षांनी कमांडर अभिनंदन प्रकरणाचे देखील राजकारण केले. मी पाकिस्तानच्या कटात फसू इच्छित होत नाही”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये महाराष्ट्राच्या ST बसला भीषण अपघात; 13 जणांचा मृत्यू

Aprna

ट्रम्प अध्यक्ष होताच एकाची आत्महत्या

News Desk

मोदी सरकार हे ईस्ट इंडिया कंपनीसारखं वागत आहे – महेश तपासे

News Desk