HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधान मोदींनी रचला इतिहास

नवी दिल्ली | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवारी) सकाळी नवी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर उभारलेल्या राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे उदघाटन केले आहे. दरवर्षी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर वेगवेगळ्या राज्यांमधील झालेल्या शाहिद कर्मचाऱ्यांच्या स्मारकाला श्रद्धांजली वाहण्यात येते. मात्र यावेळेस नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर दुसऱ्यांदा ध्वजारोहण करून इतिहास रचला आहे. यावेळी नरेंद्र मोदींसह केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनीसुद्धा शहिदांना आदरांजली वाहिली.७५ वर्षांपूर्वी २१ ऑक्टोबर १९४३ रोजी सुभाष चंद्रबोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली होती. सुभाष चंद्रबोस यांच्या नेतृत्व खालील ७५व्या जयंतीनिमित्ताने आज लालकिल्ल्यावर राष्ट्रीय पोलीस स्मारकाला ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 

दरवर्षी १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात येते. परंतु आज २१ ऑकटोबरला दुसऱ्यांदा शहिदांना तिरंगा फडकावून इतिहास रचला आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदीसह आझाज हिंद फौजमधील लाती राम आणि सुभाष चंद्र बोस यांच्या कुटुंबातील सदस्यसुद्धा सहभागी झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गुजरातमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हाणामारी

Gauri Tilekar

आम्हाला सुरक्षेची गरजच नव्हती !

News Desk

UP Election 2022 Live Updates : उत्तर प्रदेशमध्ये पहिल्या टप्प्यात ११ वाजेपर्यंत २०.०३ टक्के मतदान

Aprna