HW News Marathi
देश / विदेश

राहुल गांधी यांनी पुन्हा डागले मोदींवर टीकास्र

अहमदाबाद(वृत्तसंस्था): गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवसर्जन यात्रेवर असलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर टीकास्त्र डागले. केंद्र व गुजरातमधील भाजप सरकार हे सर्वसामान्यांसाठी नसून देशातील फक्त ५ ते १० उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम करत असल्याचा आरोप केला. मोदी सरकार रोजगार निर्मितीत सपशेल अपयशी ठरले असून देशातील बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. मोदींच्या मेक इन इंडिया, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशातील परिस्थिती बिकट झाली आहे. काळा पैसा बाहेर काढण्याच्या बाता करणा? या सरकारने किती स्वीस बँक खातेधारकांना तुरूंगात डांबले, असा सवाल उपस्थित करत गुजरातच्या लोकांमध्ये राग आहे तेच भाजपला ‘शॉक’ देतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी घेतली सोनिया गांधींची भेट

News Desk

पाकिस्तानला नरेंद्र मोदीशिवाय चांगला पंतप्रधान मिळू शकणार नाही !

News Desk

पहिली ते बारावी वर्गाच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपातीची शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची माहिती…!

News Desk