HW News Marathi
देश / विदेश

‘न खाउँगा, न खाने दूँगा’,चे काय झाले? राहुल गांधीची मोदींवर टीका

नवी दिल्ली – ‘न खाउँगा, न खाने दूँगा’,चे काय झाले? असा सवाल काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना केला आहे. या ट्विटवरुन मोदींवर निशाना साधला आहे. ललित मोदी, विजय मल्ला आणि नीरव मोदी यांनी मोठमोठे घोटाळे करुन परदेशात फरार झाले आहेत.

‘न खाउँगा, न खाने दूँगा’, देशाचे चौकीदार आता कुठे गेले असा प्रश्न ट्विट करुन राहुल गांधी यांनी केली आहे. ‘२०१४मध्ये मोदी सरकार ‘तुम्ही मला पंतप्रधान म्हणून निवडणून देऊ नका तर मला चौकीदार म्हणून निवडणून द्या, न खाउँगा, न खाने दूँगा’ या एका वाक्याने जनतेने त्यांना निवडणून दिले होते. मोदी सत्तेत आल्यानंतर मात्र त्यांना त्यांच्या वाक्याचा विसर पडला आहे. या मुद्दवरुन मोदी सरकारवर चहु बाजूने टीका होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नासाचेही गुरूला अभिवादन

News Desk

“…याचे ऋण मी या जन्मी फेडू शकेल का?”; केंद्रीय मंत्री नारायण राणेंचं जाहीर ‘आभार’ पत्र

News Desk

चीननं खुपसला त्यांच्या नोबेल विजेत्याच्या पाठीत खंजीर

News Desk