HW News Marathi
देश / विदेश

भय्यू महाराजांसह पाच गुरूंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा

भोपाळ | मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने राज्य सरकारने पाच आध्यात्मिक गुरूंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. सामान्य प्रशासन विभागाने अतिरिक्त सचिव के. के. काटिया यांच्या आदेशानुसार भय्यू महाराज, नर्मदानंद महाराज, हरिहरानंद महाराज, कॉम्प्युटर बाबा आणि पंडित योगेंद्र महेत यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला आहे.

नर्मदा नदी संवर्धनसंदर्भातील समितीवर पाच आध्यामिक गुरूंची समिती ३१ मार्च नेमण्यात आली होती. त्यामुळे समितीचे सदस्य म्हणून राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचे आल्याचे सरकारने सांगितले आहे. आध्यात्मिक गुरूंना समाजात आदर आहे. निवडणुकीमध्ये त्यांच्या नावाचा लाभ घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची टीका काँग्रेसने केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपमध्ये मोदींना हटवून गडकरींना पंतप्रधान करण्याची चर्चा,नाना पटोलेंचा गौप्यस्फोट !

News Desk

स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबत राहणार का? काय म्हणाले नाना पटोले वाचा

News Desk

व्हाईट हाऊसने Unfollow का केले? याची दिली प्रतिक्रिया

News Desk