HW News Marathi
देश / विदेश

केरळमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

केरळ | महापुरुषांच्या पुतळा विटंबनेचे सत्र काही थांबताना दिसत नाही.करेळमधील थालीपारंबा भागात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना समोर आली आहे.गुरुवारी सकाळी येथील गांधी पुतळ्याचा चष्मा तुटलेला दिसला.

याआधी त्रिपुरीमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर तिथे क्रांतिकारी ब्लादिमीर लेनिनचे दोन पुतळे 24 तासांत पाडण्यात आले होते.त्यानंतर देशभरात महापुरुषांच्या पुतळ्यांच्या विटंबनेच्या घटना घडण्याच्या बातम्या येऊ लागल्या.

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी,भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ट्विट करुन या घटनांचा तीव्र शब्दात निषेध केला.केंद्रीय गृहमंत्रालायाने अॅडव्हायजरी जारी करुन अशा घटना रोखण्यासाठी कडक उपाय योजना करण्याचे निर्देश दिले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

केजरीवाल पुन्हा एकाकी

News Desk

आलोक वर्मांची दोन आठवड्यात चौकशी पूर्ण करावी !

News Desk

मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? भाजपचा सेनेला सवाल

News Desk
महाराष्ट्र

रेशन दुकानावर साखर मिळणार नाही!

News Desk

दारिद्रय रेषेखालील कुटुंबाला पूर्वीप्रमाणे साखर देण्याचा राज्य सरकारने पाठवलेला प्रस्ताव केंद्र सरकारने फेटाळून लावला आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकांनांतील साखर आता दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना मिळणार नाही.

राज्यातील 45 लाख कुटुंबांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत याबाबत माहिती दिली. मात्र दुसरीकडे अंत्योदय योजनेतील गरीब कुटुंबाना रेशनवर मिळणाऱ्या साखरेचे दर वाढवले आहेत. आता हा दर 15 रुपयांवरून 20 रुपये करण्यात आला आहे.

Related posts

पाचशे बाळंतपण करणाऱ्या जळूबाई वाघमोडे यांचे १०५ व्या वर्षी वृद्धापकाळी निधन

News Desk

भेंडीबाजार इमारत दुर्घटनेस म्हाडाच जबाबदार- मुंडे

News Desk

“चिक्की घोटाळ्यात गुन्हे दाखल केले पाहिजे, ही माझी सुरुवातीपासूनची मागणी”

News Desk