HW News Marathi
देश / विदेश

त्रिपुरा आणि नागालँड यादोन्ही राज्यात कांग्रेसचे डिपॉझिट जप्त

ईशान्य भारतातील त्रिपुरा आणि नागालँड आज निकाल जाहीर झाला. यात त्रिपुरा आणि नागालँडमध्ये दोन्ही राज्यात भाजपच्या हातात सत्ता आली आहे. या ठिकाणी तर कांग्रेसचे डिपॉझित जप्त झाले आहे. या तिन्ही राज्यातील निवडणुकानंतर कांग्रेसच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्हा उभे राहिले आहे.

गेल्या महिन्यात राजस्थानमध्ये झालेल्या पोट निवडणुकीत अजमेर आणि अलवर या दोन्ही जागेवर कांग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. त्यानंतर कांग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला होता. ईशान्य भारतातील कांग्रेसच्या स्थितीने पुन्हा कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

फक्त मेघालयात कांग्रेसला २३ जागा मिळाल्या आहेत. इतर दोन राज्या कांग्रेसचे खाते देखील उघडले नाही. येत्या काही महिन्यात कर्नाटाकत निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकीत कर्नाटकाला किती कांग्रेस पक्ष्याला त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुनजीवित करण्यासाठी आपली शक्तीपणाला लावावी लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

धोका टळला | चीनचे स्पेस स्टेशन पॅसिफिक महासागरात कोसळले

News Desk

कराचीत आतंकवादी हल्ला, २ पाक पोलिसांचा मृत्यू

News Desk

राष्ट्रवादीचे ‘राष्ट्रीयत्व’च धोक्यात, निवडणूक आयोगाची नोटीस

News Desk
राजकारण

ना दलित, ना मुसलमान ‘जाट’ आहेत हनुमान !

News Desk

लखनऊ | गेल्या काही दिवसांपासून भगवान हनुमान हे नेमक्या कोणत्या जातीचे आहे. यावरून उत्तर प्रदेशात चांगलेच राजकारण पेटले आहे. या वादात आता उत्तर प्रदेशमधील मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी म्हटले की, ”जाट हे भगवान हनुमानाचे वंशज आहेत”, असे वादग्रस्त विधान केले आहे. याआधी उत्तर प्रदेशमधील विधान परिषदेचे भाजपचे आमदार बुक्कल नवाब यांनी हनुमान हे मुस्लीम होते, असे वादग्रस्त विधान केले आहे.तर आता आणखी एका मंत्र्यांने हनुमान हे जाट समाजातील होते, असा दावा केला आहे.

याआधी उत्तर प्रेदशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित असल्याचे वक्तव्य केले होते. जैन धर्मगुरू आचार्य निर्भय सागर महाराज यांनी, हनुमान हे जैन होते, असा दावा केला होता. हनुमान यांच्या जातीवरून वेगवेगळे दावे केले जात असल्याने आता नव्यावादाची ठिणगी पडली आहे. या वादात हनुमान यांचे नाव रोज एका जातीशी जोडले जात आहे.

नारायण चौधरी नेमके काय बोलेले

”जाट हे भगवान हनुमानाचे वंशज आहेत”, असे वादग्रस्त विधान उत्तर प्रदेशमधील धार्मिक व्यवहार मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांनी केले आहे. ‘भगवान श्रीराम यांची पत्नी देवी सीता यांचे रावणाने अपहरण केले. त्यानंतर हनुमान यांनी लंकेचे दहन केले. ज्यावेळी कोणावर अन्याय होतो तेव्हा तिथे जाट हस्तक्षेप करतात. हा जाट समाजाचा नैसर्गिक गूण आहे. हनुमान देखील देवी सीतेच्या रक्षणासाठी धावून गेले. यामुळे हनुमान हे जाट असल्याचे सिद्ध होते, असे चौधरी यांनी म्हटले आहे.

 

Related posts

…तर पवारांची औलाद म्हणून सांगणार नाही !

Gauri Tilekar

#LokSabhaElections2019 : गोव्यात शिवसेना-भाजपची युती नाही !

News Desk

खड्ड्यांवरुन मनसे पुन्हा एकदा आक्रमक, मंत्रालयासमोर मध्यरात्री खोदला रस्ता

News Desk