HW News Marathi
देश / विदेश

हिमाचलमध्ये सहा जण जमिनीखाली गाडले गेले

नवी दिल्ली : भुसभुशीत भूभागामुळे हिमाचल प्रदेशमधील सातत्याने भूस्खलनाच्या घटना घडत असतात. शनिवारी घडलेल्या अशाच प्रकारच्या एका घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. मंडी भागात घडलेल्या या दुर्घटनेत अनेक लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गवले होते. सुदैवाने त्यातील चौघांना वाचविण्यात यश आले.

जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, मंडीचे उपायुक्त संदीप कदम यांनी दोन जणांच्याच मृत्यूला दुजोरा दिला आहे. भूस्खलनामुळे येथे तीन वाहने फसली असून एक बस महामार्गावरून ८०० मीटर वाहून गेली आहे. त्यातील चार लोकांना भूस्खलनातून वाचवल्याचे त्यांनी सांगितले. मुसळधार पावसामुळे मदत अभियान राबवण्यात पोलीस आणि बचाव पथकाच्या कार्यात अडचणी येत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गोल्डन बॉयचा मोठा सन्मान, संरक्षण मंत्री म्हणाले-..

News Desk

आज मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंग चौहान चौथ्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ ?

swarit

मेरी कोम विजयी, पदकाच्या दिशेने एक पाऊल पुढे

News Desk
मुंबई

मालगाडी घसरल्याने नाशिक, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा

News Desk

कसारा- कसारा रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरल्याने नाशिक तसेच मुंबईकडे जाणाऱ्या बहुतांश रेल्वे रखडल्या असून विकेंडला घरी जाणाऱ्या चाकरमान्यांचा मोठा खोळंबा झाला आहे. कसाऱ्याजवळ मालगाडीच्या डबे घसरण्याच्या घटनेमुळे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून कसारा स्टेशन गाठणाऱ्या प्रवाशांचे चांगलेच हाल सुरू आहेत. घसरलेले डब्बे रुळावर आणण्याचा युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे.

Related posts

यंदा कितीही थर लावा; न्यायालयाने निर्बंध हटविले

News Desk

जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशीही सुरु, रुग्णांची परवड

News Desk

बेस्ट कर्मचाऱ्यांचे बोनससाठी बेमुदत धरणे आंदोलन

Gauri Tilekar