HW News Marathi
व्हिडीओ

२० एप्रिलनंतर तुमचं ॲाफिस चालु होणार का?

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच देशातला लॉकडाऊन हा ३ मे पर्यत वाढवला आहे. तसेच, दरम्यान, २० एप्रिलपर्यंतचा काळ हा फार महत्त्वाचा आहे. कारण या काळात प्रत्येक क्षेत्रातील कोरोना रुग्णांचं मुल्यांकन केले जाणार आहे..ज्या भागात जास्त कोरोनाचे रुग्ण आढळणार नाहीत त्या भागातील लॉकडाऊन शिथील केलं जाणार आणि तेथील काही ऑफिसेस हे सुरु होणार…सध्या कोरोनामूळे सगळेच जण वर्क फ्रॉम होम करत आहेत..आम्ही ही घरातून काम करत तुमच्यापर्यंत बातम्या पोहोचवण्याचे काम करत आहोत..दरम्यान, २० तारखेनंतर जरी काही भागातील ऑफिसेस सुरु झाली तरी ऑफिसच्या प्रमुखांना आणि कर्मचाऱ्यांना सराकरने दिलेल्या नियमावलीचे पालन करावे लागणार आहे..तर पाहूयात तुमचं ऑफिस २० तारखेपासून सुरु होणार आहे का..आणि जर का सुरु होणार असेल तर तुम्हाला कोणते नियम पाळावे लागणार आहेत…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जिथे आहेत तिथे तरी सुखात राहावं;Vinayak Raut यांचं Ravi Rana आणि Navneet Rana यांना सल्ला

News Desk

“आमचं पांढरं सोनं गेलं साहेब, आम्ही काय करावं?” सरकारची मदत तोकडी,शेतकरी हवालदिल

News Desk

महाराष्ट्रातील जनता निवडणूक कधी लागणार याची वाट पाहतेय! – Arvind Sawant

News Desk