HW News Marathi
व्हिडीओ

अमृतसर दुर्घटना- चूक लोकांचीच

संपुर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या अमृतसर दुर्घटनेमध्ये रेल्वेच्या प्रमुख सुरक्षा आयुक्तांकडून रेल्वे प्रशासनाला क्लीन चीट देण्यात आलीय. त्यावेळी रेल्वे ट्रॅकवर उपस्थीत असलेल्या लोकांनाच दोषी ठरवलय. या दुर्घटनेत ६१ लोकांचा मृत्यु झाला होता तर अनेकजन जखमी झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत पवारांच्या आशार्वादामुळेच! अमोल कोल्हेचं विधान

News Desk

‘फडणवीसांचे व्हिडिओ बाहेर काढू’ उद्धव ठाकरेंसाठी धनंजय मुंडे मैदानात!

News Desk

Sangamner चा शेतकरी ‘झेंडू’ उत्पादनातून बनला लखपती!

Manasi Devkar