HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

विधानसभेचं Special Session बोलवण्याचा अधिकार कोणाला ? कायदा काय सांगतो ?

राज्यापाल भगतसिंग कोशयारी यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहून विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केलीये पण हे विशेष अधिवेशन कोणाला बोलवता येतं ?याबद्दल उल्हास बापट यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी म्हंटले कि, १७४ कलमाखाली राज्यपालांना अधिवेशन बोलावण्याचा, पुढे ढकलण्याचा, आणि विसर्जित करण्याचा अधिकार आहे परंतु तो अधिकार त्यांना मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानुसार वापरावा लागतो. आणि अधिवेशन बोलावण्याचा अंतिम अधिकार हा मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यानाच असतो. राज्यपालांना सूचना करता येतात, माहिती मागवता येते परंतु त्यांनी केलेल्या सूचना मंत्रिमंडळावर बंधनकारक नसतात. या तरतुदी राज्यघटनेत स्पष्ट आहे.

#RajyapalBhagatSinghKoshyari #UddhavThackeray #UlhasBapat #SpecialSession #MaharashtraAssembly #MahaVikasAaghadi #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बेळगाव ते अमेरिका, अमेरिकेचे मराठमोळे आमदार श्री ठाणेदार यांची रंजक मुलाखत

News Desk

धनंजय मुंडे आणि अनिल देशमुख दोघांनी राजीनामा द्यावा, भाजपचं राज्यभर आंदोलन

News Desk

Raju Shetti Exclusive | “”सदा खोत हे मी भाजलेलं कच्च मडकं””…..राजू शेट्टी Exclusive

Arati More