HW News Marathi
व्हिडीओ

मुख्यमंत्र्यांनी Rashmi Thackeray सोबत अन्याय केला; Somaiya यांनी का केला हा गंभीर आरोप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावे कोर्लई गावात १९ बंगले नावावर असून या व्यवहारासंबंधी आरोप केल्यानंतर किरीट सोमय्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.किरीट यांच्या आरोपावरून राजकीय वातावरण चांगलंच तापल आहे . तर ठाकरे सरकारचे अलिबागजवळ 19 बंगले असल्याचं किरीट सोमय्या सांगितलं. जर ते 19 बंगले दिसले तर मी राजकारण सोडेन, असा पलटवार शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदे मध्ये केला होता. शिवसेना खासदार राऊत यांनी आरोप सिद्ध करण्याचं आवाहन दिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी आज कोर्लई गाव गाठले. तर सोमय्या हे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पोहचताच शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आणि यानंतर, भाजपा व शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने आले. दोन्ही बाजुंनी मोठी घोषणाबाजी झाली. ग्रामपंचायत परिसरात मोठ्याप्रमाणावर पोलीस दाखल आहेत.

#KiritSomaiya #UddhavThackeray #RashmiThackeray #BJP #Shivsena #BJPShivsena #SanjayRaut

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मी समुद्र किनारी रिसॉर्ट बांधलेलं नाही”; अनिल परबांच्या आरोपांवर शंभूराज देसाईंचा टोला

News Desk

…म्हणून खडसेंना पक्ष सोडायचा असेल ! खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शरद पवारांचे संकेत

News Desk

“राष्ट्रवादीच्या डोक्यातून जातीवाद जात नाही “; Gopichand Padalkar यांची Jayant Patil यांच्यावर टीका

News Desk