HW News Marathi
व्हिडीओ

“Sunil Tatkare यांनी लोकांच्या हजारो एकरांच्या जमीनी लाटल्या”; Bhaskar Jadhav यांच्या आरोपांनी खळबळ

“राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आहे. आता या महाविकास आघाडीत सारं काही अलबेल असल्याचा दावा होतो खरा मात्र स्थानिक पातळीवर हे चित्र बरंचसं वेगळ आहे. आता ह्याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना नेते भास्कर जाधव आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे या महाविकास आघाडीच्या दोन्ही मातब्बर नेत्यांमध्ये सध्या चांगलीच जुंपली आहे. तर झालं असं कि कोकणातील विधान परिषदेची जागा कुणबी समाजाला सोडावी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. ज्याला सुनील तटकरे यांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे अर्थातच भास्कर जाधव संतापले आणि त्यांनी सुनील तटकरेंवर हल्लाबोल केला. कुणबी समाजाला जागा द्या म्हटलं तर तुम्हाला मिरची का लागली? असा सवाल करतानाच तुझको मिर्ची लगी तो मै क्या करूँ, असं म्हणत भास्कर जाधवांना तटकरेंना डिवचलं आहे.

#BhaskarJadhav #SunilTatkare #BJP #HwnewsMarathi #UddhavThackeray #SharadPawar #Shivsena #NCP #MVA #MaharashtraPolitics #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डब्बेवाल्यांचा भार झाला हलका

News Desk

भर सभेत तळीरामाची एंट्री; Ajit Pawar म्हणाले, “गडी दुपारीच चंद्रावर गेलाय, ह्याला काय…”

News Desk

बेरोजगारी आणि महागाई विरोधात Mumbai मध्ये काँग्रेसचा आंदोलन

Seema Adhe