HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis And Raju shetti |म्हणुन मुख्यमंत्र्यांना घसा फोडावा लागतो ..!

ईव्हीएमद्वारे निवडणुकीला विरोध करण्यासाठी राज्यातल्या सर्व विरोध पक्षांचे नेते एकत्र आले असून, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. वांद्र्यातल्या एमआयजीमध्ये सुरू असलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.. ईव्हीएमसह व्हीव्हीपॅट मशिनवरही अनेक प्रकारच्या शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. भाजपातले सत्ताधारीही एवढ्या जागा येतील आणि तेवढ्याच जागा निवडून असा अंदाज व्यक्त करतात. तशाच प्रकारे त्यांच्या जागा निवडून येत आहेत. लोकशाहीत असं घडता कामा नये, लोकशाहीत जनतेनं बहुमतानं एखाद्या नेत्याला नक्कीच निवडून द्यावं, पण एकंदरीतच ईव्हीएमबाबत अनेकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. देशातल्या विरोधकांसह काही एनजीओंमध्येही संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळतं आहे. #RajuShetti #NCP #RajThackeray #EVM

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raver constituency | रावेर मतदार संघातील आढावा

Atul Chavan

शरद पवारांनी ‘या ३ घटनांमध्ये’काँग्रेस ऐवजी मोदींना पाठिंबा दिला

Arati More

मी एंटरटेनर नाही….; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

News Desk